भारत
‘या’ चार मुस्लिमांचा मरणोत्तर शौर्य पुरस्कारांनी सन्मान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (५ जुलै) राष्ट्रपती भवनात देशाच्या शूरवीरांना कीर्ती आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित केले. विशेष शौर्य, अदम्य साहस आणि कर्तव्याप्रती अत्यंत समर्पण दाखवल्याबद्दल या पुरस्काराने शूरवीरांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्&...