दृष्टीकोन
हाथरस घटना : सत्संग आणि असंग
कुणी कुणाच्या पायावर डोके टेकावे आणि कुणाला मोजुनी शाब्दिक पैजारा माराव्यात, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. श्रद्धेने कुठेतरी मस्तक ठेवावे, आणि नशिबात असेल ते भोगायला तयार व्हावे, ही तर मुमुक्षुंची सामान्य धारणा असते. श्रद्धेपोटी एकत्र येऊन मनातील देवत्वाला भजावे, हा काही कुविचार मानायचे कारण नाही. सामान्य जीविते असल्याच श्रद्धांच्य...